वाईची लढाई १६८७ च्या शेवटी महाराष्ट्रातील वाई शहराजवळ झालेली लढाई होती.
मुघल-मराठा युद्धाचा एक भाग असलेली ही लढाई मुघल सरदार सर्जाखान आणि मराठा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्त्वाखाली लढली गेली.
रायगड जिंकण्याच्या उद्देशाने मुघल सम्राट औरंगजेबाने पाठवलेल्या सर्जाखानाचा प्रतिकार करण्यासाठी छत्रपती संभाजींनेी मोहित्यांना देशावर पाठविले असता त्यांनी वाईजवळ सर्जाखानास गाठले. या मुघलांचा पराभव झाला.
वाईची लढाई (१६८७)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!