रेणुका रे (१९०४-१९९७) या एक स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या आणि राजकारणी होत्या. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेचा भाग असलेल्या १५ महिलांमध्ये त्या एक होत्या.
रेणुका यांना १९८८ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण या तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
रेणुका रे
यामागील विज्ञान आणि इतिहास.