रामचंद्र श्रीपाद जोग

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रामचंद्र श्रीपाद जोग (१५ मे, १९०३ - २१ फेब्रुवारी, १९७७) हे मराठी लेखक होते. हे १९६०मध्ये ठाणे येथे भरलेल्या ४२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. यांचे टोपणनाव निशिगंध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →