राखीव मतदारसंघ

या विषयावर तज्ञ बना.

भारतीय संविधानाने आपल्या देशातील नागरिकांना त्यांचे प्रतिनिधी म्हणजेच उमेदवार निवडण्यासाठी आणि प्रतिनिधी म्हणजेच उमेदवार म्हणून निवडून येण्याची समान संधी व अधिकार दिला आहे. तथापि, संविधान घटना निर्मात्यांना चिंता होती की देशातील

खुल्या मतदारसंघ काही दुर्बल घटकांना म्हणजेच समाजातील लोकांना

लोकसभा व राज्य विधानसभा मध्ये निर्वाचित करण्याची संधी मिळणार नाही. भारतीय समाजातील दुर्बल घटकांना देशातील सार्वत्रिक निवडणुका लढण्यासाठी वरील सांगितलेल्या कारणांमुळे काही मतदारसंघ विशिष्ट समाजातील वर्गासाठी राखीव जागा करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →