रश्मी आनंद

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

रश्मी आनंद

रश्मी आनंद या एक भारतीय कार्यकर्त्या आणि लेखिका आहे ज्यांचे कार्य कौटुंबिक हिंसाचाराबद्दल आहे. ज्यासाठी त्यांना भारताच्या राष्ट्रपती द्वारा नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतातील महिलांसाठी हा सर्वोच्च पुरस्कार आहे. तिने "वुमन ऑफ द एलिमेंट्स ट्रस्ट" ची स्थापना केली जी दिल्लीतील कौटुंबिक अत्याचार पीडितांना मदत पुरवते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →