[./Https://en.m.wikipedia.org/wiki/Maharashtra_Security_Force ....महाराष्ट्र राज्स सुरक्षा महामंडळ अधिनियम २०१० नूसार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रातील राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध आस्थापना तसेच इतर महत्त्वाच्या औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांचे संरक्षण आणि सुरक्षेचे कार्य प्रशिक्षित व सुसज्ज सुरक्षा कर्मचारी सेवा पुरवून कार्यक्षमपणे करत आहे. औद्योगिक आणि वित्तीय संस्था, विमानतळ, महामुंबई मेट्रो, सिडको मेट्रो, औष्णिक वीज निमिर्ती केंद्रे, गॅस वितरण आणि पारेषण कंपन्या, रुग्णालये, टाटा मूलभूत संशोधन संस्था, एक्सप्रेसवे, वेस्टर्न कोलफिल्ड इ. प्रकारच्या ३०० हून अधिक संवेदनशील व महत्त्वाच्या आस्थापनांना महामंडळाकडून सद्यस्थितीत सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात येत आहे.
महामंडळ राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासात निर्णायक भूमिका बजावत आहे. राज्याला उद्योग अनुकूल बनवण्यासाठी आणि शांततापूर्ण वातावरण टिकवून ठेवणे यासाठी महामंडळाची सुरक्षा महत्त्वाचे योगदान देत आहे.
असामाजिक आणि आतंकवादी घटक यांच्या संभाव्य धोक्यापासून आस्थापनांचे संरक्षण करणे व त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नरत राहणे हा महामंडळाचा प्रधान हेतू आहे. त्यानूसार सर्वतः सम्यक रक्षामि हे ध्येय वाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी महामंडळ कठोर मेहनत घेत आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन २०१०
या विषयातील रहस्ये उलगडा.