भारतीय संविधानाची ६१वी घटनादुरुस्ती, ज्याला अधिकृतपणे संविधान (६१वी दुरुस्ती) कायदा, १९८८ या नावाने ओळखला जाते, या दुरुस्तीने लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे मतदान वय २१ वर्षांवरून १८ वर्षांपर्यंत कमी केले. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांशी संबंधित असलेल्या भारतीय घटनेच्या कलम ३२६ मध्ये सुधारणा करून हे केले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय संविधानाची ६१वी घटनादुरुस्ती
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!