भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६७-६८

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६७-६८

भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६८ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. भारताने पहिल्यांदाच न्यू झीलंडचा दौरा केला. भारताने कसोटी मालिका ३-१ ने जिंकली. भारताचे नेतृत्व मन्सूर अली खान पटौदी यांच्याकडे होते. विदेशी भूमीवर भारताने प्रथमच कसोटी मालिका जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →