भारती कश्यप ह्या एक भारतीय नेत्ररोगतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या आहे. २०१७ मध्ये त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच समाजातील वंचित लोकांच्या कल्याणासाठी त्यांना पाच वेळा राष्ट्रीय आयएमए पुरस्कार मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारती कश्यप
या विषयावर तज्ञ बना.