बारडोली सत्याग्रह भारताच्या गुजरात राज्यातील बारडोली भागात इ.स. १९२८मध्ये घडलेला सविनय कायदेभंग सत्याग्रह होता. आज गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यात बारडोली हे गाव आहे. सरदार वल्लभभाई पटेल आणि बारडोली येथे झालेला सत्याग्रह भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे पान आहे. सरदार पटेलांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बारडोली सत्याग्रह
थोडक्यात पण महत्त्वाचे.