फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन या नावाने भरणाऱ्या संमेलनांपैकी चौथे संमेलन नांदेड येथे ४ डिसेंबर २०११ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते.
कल्याण (पूर्व) येथील ’समता विचार मंच’ या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने २४ आणि २५ मे २०१४ या कालावधीत कल्याणला एक ‘फुले-शाहू-आंबेडकरी’ साहित्य संमेलन झाले (संमेलनाध्यक्ष कोणीही नव्हते).
निर्मिती विचारमंचच्या वतीने कोल्हापूरला ८ डिसेंबर २०१३ रोजी सहावे फुले, शाहू, आंबेडकर आणि मार्क्सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन झाले होते.
निर्मिती विचारमंचच्या वतीने दिनांक ११ एप्रिल २००९ रोजी एक फुले-शाहू-आंबेडकर आणि मार्क्सवादी युवा साहित्य संमेलन झाले होते.
हे सुद्धा पहा :- साहित्य संमेलने
फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन
या विषयावर तज्ञ बना.