प्रभाकर ऊर्ध्वरेषे (९ जानेवारी १८१९: - ) हे साम्यवादी विचारसरणीचे मराठी लेखक व पत्रकार होते.
नवे जग या साम्यवादाला वाहिलेल्या मराठी नियतकालिकाचे ते १९४० च्या दशकांत मुख्य संपादक होते. १ जानेवारी १९४६ला नागपूरहून सुरू झालेल्या 'युगवाणी' त्रैमासिकाचे मधुकर आष्टीकर यांच्यानंतरचे संपादक होते.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जडण-घडण व स्थित्यंतरे जवळून अनुभवलेल्या ऊर्ध्वरेष्यांनी, पूरण चंद जोशी व भालचंद्र रणदिवे ह्या पक्षातील दोन सर्वोच्च नेत्यांमधील संघर्ष आपल्या आत्मचरित्रात विस्तृतपणे मांडला आहे.
प्रभाकर ऊर्ध्वरेषे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.