पश्चिम त्रिपुरा जिल्हा हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र अगरतला येथे आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,१८,२०० इतकी होती. हा त्रिपुरातील सर्वाधिक वस्ती असलेला जिल्हा होता.
पश्चिम त्रिपुरा जिल्हा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.