नारायण गोविंद नांदापूरकर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

प्रा. नारायण गोविंद नांदापूरकर (जन्म : १४ सप्टेंबर १९०१; मृत्यू :९ जून १९५९ ) हे एक मराठी कवी आणि पंतकवींच्या काव्याचे व लोकसाहित्याचे अभ्यासक होते. मोरोपंत आणि मुक्तेश्वर यांच्या महाभारतावरील काव्यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी 'मुक्त-मयूरांची भारते' हा ग्रंथ लिहिला. नांदापूरकर हे उस्मानिया विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक होते.

ना.गो. नांदापूरकर यांची 'माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे' ही कविता प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →