तारक मेहता का उल्टा चश्मा भारतातील सर्वात लांब चालणाऱ्या मालिकेपैकी एक आहे. हे नीला टेली फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे निर्मित केले आहे. ही मालिका २८ जुलै २००८ रोजी 'सब टीव्ही' वर सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता सुरू झाली. २ नोव्हेंबर २०१५ पासून सोनी पल वर ह्या मालिकेचे पुनःप्रक्षेपन सुरू झाले.
वास्तविक ही मालिका चित्रकार स्तंभलेखक, पत्रकार आणि नाटककार तारक मेहता यांनी चित्रलेखाच्या गुजराती साप्ताहिकाच्या मासिकासाठी लिखित 'દુનિયા ને ઉંઢા ચશ્મા (दुनिया ने उंढा चश्मा)' यावर आधारित आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा
थोडक्यात पण महत्त्वाचे.