जलसंधारण व रोजगार हमी योजना (महाराष्ट्र शासन)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

जलसंधारण व रोजगार हमी योजना (महाराष्ट्र शासन) हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. रोजगार हमी योजनाचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकारास आणली. मुख्यमंत्री असताना नाईक यांनी या योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. रोजगार उपलब्ध करून देेणारी ही महत्त्वाकांक्षी योजना पुढे केंद्र सरकारने अमलात आणली.

जलसंधारण विभाग पहिल्यांदाच निर्माण करणारा महाराष्ट्र हा पहिलाच राज्य असून या विभागाची निर्मिती तत्कालीन मुख्यमंत्री व जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांनी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →