चतुःश्लोकी भागवत हा संत एकनाथ यांचा पहिला ग्रंथ आहे. त्यांचे गुरू श्री जनार्दन स्वामी यांच्या आज्ञेने व त्यांच्या सहवासात नाथांनी हा ग्रंथ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे इ.स. १५५१च्या सुमारास लिहीला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चतुःश्लोकी भागवत
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!