अपंगत्व आलेल्या किंवा अपघातात गमावलेल्या शरीराच्या भागाला जो नैसर्गिक नसलेला भाग बसवला जातो त्याला कृत्रिम अंग असे म्हणतात. भारतात जयपूर अतिशय कौशल्यतेने बवलेल्या कृत्रिम पायांमुळे जयपूर फुट प्रसिद्ध आहे. येथील शरीराच्या एखाद्या भागा अभावी बसवलेल्या या अंगाची रचना रुग्णाची गरज त्याचे दिसणे आणि आवश्यक गरजा यानुसार केली जाते. याशिवाय विशिष्ट क्रियांसाठी बनवलेले कृत्रिम अंग उपयोगात आणले जातात. कृत्रिम हात किंवा पाय लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीसाठी ते कितपत योग्य ठरेल, त्याचा कोणत्या प्रकारातील कृत्रिम अवयव लावायला हवा त्याची डॉक्टरांकडून पाहणी होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कृत्रिम अंग
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.