काशीनाथ त्र्यंबक तेलंग

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

काशीनाथ त्र्यंबक तेलंग

काशिनाथ त्र्यंबक तेलंग (३० ऑगस्ट, इ.स. १८५० – १ सप्टेंबर, इ.स. १८९३) हे ब्रिटिश भारतातील न्यायाधीश, मराठी लेखक-संपादक, व सुधारक होते. ते इ.स. १८८५-८९ या कालखंडात अखिल भारतीय काँग्रेसचे चिटणीस होते. इ.स. १८८९ साली तेलंग मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले, तर इ.स. १८९२ साली मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →