कामारेड्डी (Kamareddy) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या यदाद्रि भुवनगिरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. इ.स. १६०० ते १६४० या काळात या भागावर राज्य करणाऱ्या डोमकोंडा किल्ल्याचा शासक चिन्ना कामारेड्डी यांच्यावरून जिल्ह्याचे नाव कामारेड्डी पडले. हे राज्याची राजधानी हैदराबादच्या उत्तरेस सुमारे ११७ किलोमीटर (७३ मैल), निजामाबादपासून ५६ किलोमीटर (३५ मैल) आणि करीमनगरपासून ९६ किलोमीटर (६० मैल) अंतरावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कामारेड्डी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.