आझाद हिंद फौज

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

आझाद हिंद फौज

आझाद हिंद फौज (Indian National Army) ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.

आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये झाली. हिचे कार्य सप्टेंबर १९४५ पर्यंत सुरू होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →