अशोकचक्र म्हणजे ‘जैनधरमाचे चक्र. यामधे चोवीस आरे आहेत जे जैन धर्मातील चोवीस तिर्थंकारांनचे प्रतिनिधीत्व करतात. सम्राट अशोक यांचे आजोबा म्हणजे सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी जैन धर्म स्विकारला तेव्हा त्यांनी भगवान महावीर यांचे लांछण म्हणजे चिन्ह सिंह हे राजचिन्ह म्हणून स्विकारले. जैन धर्मात चोवीस तिर्थंकार होवून गेले. पहीले तिर्थंकार आदीनाथ उर्फ रिशभनाथ यांच्या पासून जैनधर्म ची सुरुवात झाली. पहीले तिर्थंकार आदीनाथ यांचे चिन्ह बैल आहे तर दुसरे तिर्थंकार अजितनाथ यांचे चिन्ह हत्ती आहे तर तिसरे तिर्थंकार संभवनाथ यांचे चिन्ह घोडा आहे. शेवटचे व महत्त्वाचे चोवीसवे तिर्थंकार भगवान महावीर उर्फ वर्धमान यांचे चिन्ह सिंह आहे. भगवान महावीर यांची, सत्य अहींसा, अपरीग्रह, ,अस्तेय आणि ब्रम्हचर्य ही शिकवण चारही दिशेने करण्यासाठी चार सिंह असे हे संपूर्ण जैन धर्म दर्शवणारे स्तंंभ ज्याला अशोक स्तंभ म्हणतात ते वास्तविक सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी योजलेले स्तंभ आहे असे दिसून येते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अशोक चक्र
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?