सरकारी कर्मचार्‍यांच्या बदल्या

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

शासकीय कर्मचाऱ्यांची एका विभागातून दुसऱ्या विभागात अथवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली केली जाते त्या क्रियेला विनोदाने "शासकीय बदलीकारण" किंवा बदल्यांचे राजकारण असे संबोधले जाते. विशिष्ट ठिकाणी/विभागात बदली करून घेणे अथवा टाळणे यात शासकीय कर्मचारी आणि जनता या शिवाय इतरांचेही हितसंबंध असू शकतात.

केंद्र सरकारच्या नोकऱ्यांच्या बदल्यांसाठी काही विशिष्ट संकेतावली असते. या बदल्यांमध्ये सहसा राजकारण किंवा कुणालातरी खुश करणे असा प्रकार नसतो. पती-पत्‍नी दोघेही सरकारी नोकरीत असतील तर दोघांनाही एकच गाव मिळेल असे पाहण्याचा प्रयत्‍न असतो. बदली करताना जो एकाच गावात अधिकतम काळ आहे, त्याची आधी बदली होती. निवृत्तीला आलेल्या माणसाची विनाकारण बदली होत नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →