सय्यद अब्दुल मलिक

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सय्यद अब्दुल मलिक (१९१९-२०००) हे आसामी साहित्याचे एक प्रख्यात कादंबरीकार होते. ते आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील डेरगावजवळील नहरानी गावातील होते. १९७७ मध्ये अभयपुरी येथे झालेल्या आसाम साहित्य सभेचे ते अध्यक्ष होते.

मलिक यांना साहित्य अकादमी पुरस्कार (आसामी) (१९७२), पद्मश्री (१९८४), पद्मभूषण (१९९२), साहित्य अकादमी फेलोशिप (१९९९) व अनेक पुरस्कार मिळाले.

२० डिसेंबर २००० रोजी त्यांचे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →