शांतिनिकेतन हा भारताच्या पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्याचा एक परिसर आहे. बोलपूर उपविभागातील बोलपूर शहराच्या शेजारी सून, कोलकाताच्या उत्तरेस अंदाजे १५२ किमी अंतरावर आहे. याची स्थापना महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी केली होती आणि नंतर त्यांचा मुलगा रवींद्रनाथ टागोर यांनी विस्तार केला. रवींद्रनाथांनी याचे रुंपातरण करून त्याचे विश्वभारती विद्यापीठ तयार केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शांतिनिकेतन
थोडक्यात पण महत्त्वाचे.