राष्ट्रीय महामार्ग ८

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

राष्ट्रीय महामार्ग ८ (National Highway 8) हा भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख महामार्ग आहे. हा महामार्ग त्रिपुरा राज्याला आसामसोबत जोडतो. आसामच्या करीमगंज शहराजवळून ह्या महामार्गाची सुरुवात होते व दक्षिणेकडे ३७१ किमी धावून हा महामार्ग भारत-बांगलादेश सीमेवरील साब्रूम ह्या गावाजवळ संपतो. त्रिपुराची राजधानी आगरताळा तसेच धर्मनगर, अम्बासा, उदयपूर ही प्रमुख शहरे ह्याच महामार्गावर स्थित आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →