राष्ट्रीय महामार्ग १५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,५२६ किमी धावणारा हा महामार्ग पठाणकोटला समखियाळी ह्या शहराशी जोडतो. अमृतसर, भटिंडा, गंगानगर, बिकानेर, जैसलमेर व बारमेर ही रा. म. १५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय महामार्ग १५ (जुने क्रमांकन)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?