रवींद्र सदाशिव भट

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

रवींद्र सदाशिव भट

रवींद्र सदाशिव भट (सप्टेंबर १७, १९३९ - नोव्हेंबर २२, २००८) हे मराठी संतांचे चरित्र कादंबऱ्यांतून रेखाटणारे लेखक, प्रसिद्ध कवी, नाटककार, पटकथाकार होते.

त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह म्हणून काम केले होते. 'ते माझे घर' या चित्रपटाचे रवींद्र भट निर्माता होते. 'ते माझे घर' या चित्रपटास 1963 सालचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →