भदंत आनंद कौसल्यायन

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन (५ जानेवारी इ.स. १९०५ - २२ जून इ.स. १९८८) हे एक भारतीय बौद्ध भिक्खू, लेखक व पाली भाषेचे विद्वान होते. ते आयुष्यभर हिंदी भाषेचा प्रचार करित राहिले. १० वर्ष राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धाचे प्रधानमंत्री राहिले. ते २०व्या शतकातील बौद्ध धर्माच्या सर्वश्रेष्ठ क्रियाशील व्यक्तिंमध्ये गणले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →