फिरांगोजी नरसाळा हे तूर्तास भूपाळगड चे किल्लेदार होते. फिरंगोजि नरसाळा यांच्या नंतर, "दौलतराव गायकवाड" हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत निष्ठावान साथीदार होते.स्वराज्य स्थापनेच्या पूर्वी पासून दौलतराव गायकवाड हे शिवरायांचे फक्त साथीदार नसून ,त्यांचे कौटुंबिक संबंध सुद्धा होते दौलतराव यांची अत्या शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ बंधूंच्या (संभाजीराजे शहाजीराजे भोसले) पत्नी होत्या.त्यानंतर दौलतराव गायकवाड यांची मोठी बहीण शिवरायांच्या पत्नी होत्या (सकवरबई गायकवाड).मिर्झाराजे जयसिंग यांच्या तहा नंतर भूपाळगडची किल्लेदारी दौलतराव गायकवाड यांच्या कडे देण्यात आली व त्यांनी ती चोखपणे पार पाडली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फिरंगोजी नरसाळा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?