प्रहार जनशक्ती पक्ष

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

प्रहार जनशक्ती पक्ष हा महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आहे. महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेत या पक्षाचे दोन आमदार आहेत.

या पक्षाची स्थापना १९९९मध्ये ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांनी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →