पवई तलाव

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पवई तलाव मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील तीन तलावांपैकी हा सर्वात प्रसिद्ध तलाव आणि मुंबईतील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. या तलावातून मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा केला जातो. तलावाच्या बाजूलाच जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. हा राष्ट्रीय उद्यानाचाच एक भाग असल्यामुळे याच्या एका बाजूला हिरवीगार झाडे व एक टेकडी आहे ज्याचे रूपांतर आता आंबेडकर उद्यान असे करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या बाजूला सरकारने बसण्यासाठी लांबलचक कट्टा व चालण्यासाठी पदपथाची सोय केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →