पंडितराव नारायणराव दौंड (जन्मदिनांक १० फेब्रुवारी, १९३७ - हयात) हे महाराष्ट्रीय राजकारणी आहेत.
पंडितराव दौंड यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून झाली.
त्यावेळी अटीतटीच्या इ.स. १९८५ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले.
रेणापुर मतरसंघात भाजपच्या गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा पराभव करून विजय मिळाला होता.
त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले. त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र अपेक्षा असतानाही काँग्रेसकडून उमेदवारी नाकारण्यात आली.
विधानसभेच्या रेणापूर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री पंडितराव दौंड यांनी काँग्रेससोबत फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
ऊसतोडणी कामगार संघटना व ऊसतोड मजुरांनी २००२ साली संप पुकारला. कारखानदारांची प्रचंड कोंडी केली. ती फोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दादासाहेब रूपवते व पंडितराव दौंड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.
२००९ विधानसभेच्या रेणापूर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री पंडितराव दौंड यांनी काँग्रेससोबत फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पंडितराव दौंड
यामागील विज्ञान आणि इतिहास.