पंडितराव नारायणराव दौंड (जन्म : ११ फेब्रुवारी १९३८, दौंडवाडी) हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकारणी, माजी राज्यमंत्री आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. परळी बीड, लातूर, अंबाजोगाई, मराठवाडा या भागातील राजकारणात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. ग्रामीण विकास, कामगार चळवळ आणि शेतकरी प्रश्न यांसाठी ते महाराष्ट्रात ओळखले जातात. मंत्रीमंडळात त्यांनी पिण्याच्या पाण्याचे स्थायी समाधान, जलसंधारण, सिंचन प्रकल्प, पूर-बचाव व गावपातळीवरील पायाभूत सुविधा उभारण्यात महाराष्ट्र सरकार मंत्री मंडळात काम केले. त्यांची राजकीय ओळख प्रामुख्याने १९८५–१९९० या काळातील आमदार म्हणून आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पंडितराव दौंड
यामागील विज्ञान आणि इतिहास.