देऊळ हा इ.स. २०११ साली चित्रपटगृहांत झळकलेला, गिरीश कुलकर्णी-लिखित व उमेश विनायक कुलकर्णी-दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. यांत गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, सोनाली कुळकर्णी, मोहन आगाशे, किशोर कदम, उषा नाडकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जागतिकीकरणाचे वारे लागल्याने महाराष्ट्रातल्या गावाचे विसविशीत होत जाणारे गावपण आणि विकासाची संधी साधण्यासाठी देवाच्या माहात्माचा घडणारा धंदेवाईक उपयोग हे या चित्रपटाचे मुख्य सूत्र आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देऊळ (चित्रपट)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.