'तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा' ही कवी अरुण काळे लिखित 'नंतर आलेले लोक' काव्यसंग्रहातील कविता आहे. 'तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा' कविता एकोणिसशे नव्वद नंतरच्या जागतिकीकरणामुळे बदलत्या अर्थकारण व समाज संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते; सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातही महत्त्वपूर्ण उलथापालथींची नोंद घेते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा (कविता)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.