शेजारी शेजारी चिकटून असलेल्या दोन शहरांना जोडशहरे म्हणतात. त्यांचा कारभार पहाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था एक असतीलच असे नाही. भारतात अशी अनेक जोडशहरे आहेत. त्यांतील काही ही :-
एर्नाकुलम-कोचीन (केरळ)
आसनसोल-दुर्गापूर (पश्चिम बंगाल)
अहमदाबाद-गांधीनगर (गुजरात)
अलाहाबाद-नैनी (उत्तर प्रदेश)
कटक-भुवनेश्वर (ओडिशा)
कोलकाता-हावडा (पश्चिम बंगाल)
कल्याण-डोंबिवली (महाराष्ट्र)
कांक्रोली-राजसमंद (छत्तीसगढ)
कांडला-गांधीधाम (गुजरात)
कुळगाव-बदलापूर-अंबरनाथ (महाराष्ट्र)
जलपाइगुडी-सिलिगुरी (पश्चिम बंगाल)
तिरुचिरापल्ली-श्रीरंगम् (तमिळनाडू)
तिरुनेलवेली-पलायमकोट्टाई (तमिळनाडू)
त्रिवेंद्रम-थुंबा (केरळ)
दिल्ली-नवी दिल्ली (दिल्ली)
दुर्ग-भिलई (छत्तीसगढ)
नांदेड-वाघाळा (महाराष्ट्र)
पिंपरी-चिंचवड (महाराष्ट्र)
शिवामोग्गा-भद्रावती (कर्नाटक)
भिवंडी-निजामपूर (महाराष्ट्र)
मिरा-भाईंदर (महाराष्ट्र)
मुंबई-नवी मुंबई (महाराष्ट्र)
रांची-हाटिया] (झारखंड)
वसई-विरार (महाराष्ट्र)
विजयवाडा-अमरावती (आंध्र प्रदेश)
विशाखापट्टणम-वॉल्टेअर (आंध्र प्रदेश)
सांगली-मिरज(महाराष्ट्र)
सिकंदराबाद-हैदराबाद-कांचीगुडा (तेलंगणा)
हरिहर-देवगिरी (आंध्र प्रदेश)
हुबळी-धारवाड (कर्नाटक)
जुळी शहरे
थोडक्यात पण महत्त्वाचे.