जिंजीचा किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे. ह्या किल्ल्याला राजगड आणि रायगडनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची पुनः प्रतिष्ठापना केली.
छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला.
जिंजीचा किल्ला
या विषयावर तज्ञ बना.