जयराम पिंड्ये

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जयराम पिंड्ये हा १७ व्या शतकातील कवी होता. ह्याच्या वडिलांचे नाव गंभीरराव असून हे निजामशाहीच्या काळात नाशिक परिसरातील मार्कंडा , अहिवंतगड, इंद्राई अश्या सात किल्ल्यांचे प्रमुख होते.

जयराम पिंड्ये कर्नाटकात गेला व शाहजी राजेंनी व पुढे एकोजी राजेंनी त्याला आश्रय दिला. त्याला बारा भाषाची येत असे.

जयराम पिंड्येचे राधामाधवविलासचंपू व पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् हे दोन ग्रंथ ज्ञात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →