गणपत पांडुरंग संखे उर्फ जी.पी. संखे हे पालघर मधील वंजारी समाजात जन्माला आलेलं व्यक्तिमत्त्व असून, ते मंत्रालयात ग्रामविकास खात्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
१९९० पूर्वी वंजारी समाज इतर मागास वर्ग मध्ये गणल्या जात होता. जी पी संखे यांनी १९८० ते १९९० मुंबई उच्च न्यायालयात अशा प्रदीर्घ दहा वर्षाच्या लढ्यात विजय मिळवला आणि तत्कालीन राज्य सरकारला वंजारी समाज भटक्या जमाती (ड) मध्ये हस्तांतरित करावा लागला.
गणपत संखे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!