कृष्णाजी केशव दामले (टोपणनाव: केशवसुत) ( ७ ऑक्टोबर १८६६:मालगुंड - ७ नोव्हेंबर, १९०५) हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कृष्णाजी केशव दामले
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.