प्रा. डो. किशोर सानप हे एक मराठी लेखक, कवी आणि साहित्य-समीक्षक आहेत.
त्यांनी डॉ. श.नु. पठाण यांच्या ’वेदना आणि प्रेरणा’ या आत्मचरित्राला एक दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे.
’साहित्य संमेलने लग्नासारखी उत्सवी होत आहेत’ या विषयावर दैनिक लोकमतने किशोर सानप्यांची मुलाखत घेऊन ती छापली होती. (७-१२-२०१२)
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी(पुणे), व आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानेश्वरांच्या ७१७व्या संजीवनसमाधी सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या जागतिक सहिष्णुता सप्ता्हादरम्यान डॉ.किशोर सानप यांचे आळंदीला संतशिरोमणी तत्त्वज्ञ श्रीज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराज यांचा भक्तिमार्ग याविषयावर निरूपण झाले.
किशोर सानप यांनी केलेली अध्यक्षीय भाषणे यू-ट्यूबवर सहा भागांत आहेत.
डाॅ. किशोर सानप हे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे भरलेल्या २ऱ्या अभंग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
किशोर सानप
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.