कभी खुशी कभी गम हा २००१ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. करण जोहरने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन व करीना कपूर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कभी खुशी कभी गम
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.