उदयकाळ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

उदयकाळ हा १९३० मध्ये प्रदर्शित चित्रपट आहे. हा मूकपट व्ही. शांताराम आणि केशवराव धायबर यांनी दिग्दर्शित केला होता.

प्रभात फिल्म कंपनीने निर्माण केलेला हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या लढायांवर आधारित होता. याची पटकथा बाबूराव पेंढारकर यांनी लिहिली होती आणि याचे चित्रीकरण एस. फत्तेलाल आणि व्ही.जी. दामले यांनी केले होते.

या चित्रपटात व्ही शांतारम, बाबुराव पेंढारकर, कमला देवी, जी.आर. माने आणि केशवराव धायबर यांनी भूमिका केल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →