इंद्राई किल्ला

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

इंद्राई हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.



नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगण्यापाशी सुरू होते आणि चांदवडपर्यंत येऊन संपते. तीच मनमाडच्या जवळ असणाऱ्या अंकाईपर्यंत जाते. या रांगेला अजंठा-सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात चार किल्ले आहेत, राजधेर, कोळधेर, धोडप, इंद्राई आणि चांदवड.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →