इंद्राई हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगण्यापाशी सुरू होते आणि चांदवडपर्यंत येऊन संपते. तीच मनमाडच्या जवळ असणाऱ्या अंकाईपर्यंत जाते. या रांगेला अजंठा-सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात चार किल्ले आहेत, राजधेर, कोळधेर, धोडप, इंद्राई आणि चांदवड.
इंद्राई किल्ला
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.