आय.एन.एस. तारागिरी (F41) ही भारतीय आरमाराची निलगिरी प्रकारची फ्रिगेट होती. ही नौका १६ मे, इ.स. १९८० ते २७ जून, इ.स. २०१३ अशी ३३ वर्षे भारताच्या आरमारी सेवेत होती. निलगिरी प्रकारची ही सगळ्यात शेवटची फ्रिगेट असून याच्यावर हेलिकॉप्टर उतरण्याची सोय करण्यात आली होती. तारागिरीवरून मानवविरहीत टेहळणी विमाने चालवली जात असत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयएनएस तारागिरी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?