यापूर्वी भरलेली आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलने
१ले :
२रे : अश्वघोष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजलेले अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन १४-१५ जानेवारी २०११ला सोलापूरमध्ये झाले. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे प्रा. डॉ. कृष्णा किरवले होते.
३रे : अश्वघोष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजलेले अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन २१-२२ जुलै २०१२ला सोलापूरमध्ये झाले. संमेलनाध्यक्षपदी उत्तम कांबळे होते.
आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.