अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.
भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे.
भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे.
भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत.
प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा.
हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.
अभिजात भाषा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?