हरीदेव जोशी (१७ डिसेंबर १९२० - २१ मार्च १९९५) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते. ते तीन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्री (१९७३-७७, १९८५-८८ आणि १९८९-९०) होते.
त्यांनी आसाम (१९८९) आणि मेघालय (१९८९) राज्यांचे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे.
हरीदेव जोशी
यामागील विज्ञान आणि इतिहास.