सौगढ आणि नर्मदा प्रदेश

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सौगढ आणि नर्मदा प्रदेश हा ब्रिटिश भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या थेट अंमलाखालील एक प्रदेश होता, सध्याच्या मध्यप्रदेश राज्याच्या मध्य भागातील या प्रदेशात सागर (सौगोर, सौगढ) दामोह, जबलपूर आणि नरसिंहपूर हे जिल्हे समाविष्ट होते.

हा प्रदेश नर्मदा नदीच्या (नेरबुद्दा) दोन्ही बाजूंना पसरलेला होता. याची राजधानी जबलपूर येथे होती. कंपनीची मोठी शिबंदी येथे तैनात होती. १९११मध्ये जेव्हा सरकारने देशाची राजधानी कलकत्त्याहून हलविण्याचा विचार केला, तेव्हा जबलपूर एक उमेदवार शहर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →