सत्यदेव दुबे (इ.स. १९३६; बिलासपूर, ब्रिटिश भारत - २५ डिसेंबर, इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे भारतीय पटकथाकार, संवादलेखक, नाट्य-अभिनेते, चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते होते. नाट्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. १९७१), तन्वीर सन्मान (२००८), चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार (२००८) व पद्मभूषण पुरस्कार (इ.स. २०११) देऊन गौरवण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सत्यदेव दुबे
या विषयावर तज्ञ बना.